Wednesday, June 10, 2009

आठवणींनी व्याकूळ मन

आठवणींनी व्याकूळ मनतुझ्या मिठीत सुखावलेकसे सांगू किती सुखया विरहानंतर मिळाले
विरहानंतरच्या सुखाचेकाय करू वर्णननजर मिळता नजरेलाधडधडू लागले मन
लटका राग लटके भांडणसर्व काही गेले विसरूनस्पर्श तुझा होताचझली मने एकरूप
डोळ्यांत डोळे हातात हातकाय वर्णू ती सायंकाळसमुद्रांच्या लाटांसवेपुढे सरू लागला काळ
अचानक भानावर आलेपाहिले, निघण्याची वेळ झालीआता येतील विरहाचे क्षण याची प्रकर्षाने जाणीव झाली
दाटून कंठ आलाडोळे भरून आलेप्रियकरा,तुझा निरोप घेतानामनास फार दुःख झाले
पण विरहाचे ते क्षणखूप महत्त्वाचे असतातपुन्हा भेटण्याच्या आशेने आयुष्याला नवा अर्थ देतात.

No comments:

Post a Comment