Wednesday, June 10, 2009

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावीबाईकवर मागे बसावीजुनी हीरो होंडा सुद्धा मगकरिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावीचारचौघीत उठून दिसावीबोलली नाही तरी निदानसमोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावीदोघांना एकत्र पाहूनगल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावीजिच्याशी निर्मळ संवाद असावाकधीतरी छोट्या भांडणाचाएखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या अनोळखी वळणावरतुमच्या व्यथा वेदनांवरतिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावीजिच्या मैत्रीत विश्वास रुजावातुमचासुद्धा खांदा कधीतिच्या दुःखाने भिजावा..

आठवणींनी व्याकूळ मन

आठवणींनी व्याकूळ मनतुझ्या मिठीत सुखावलेकसे सांगू किती सुखया विरहानंतर मिळाले
विरहानंतरच्या सुखाचेकाय करू वर्णननजर मिळता नजरेलाधडधडू लागले मन
लटका राग लटके भांडणसर्व काही गेले विसरूनस्पर्श तुझा होताचझली मने एकरूप
डोळ्यांत डोळे हातात हातकाय वर्णू ती सायंकाळसमुद्रांच्या लाटांसवेपुढे सरू लागला काळ
अचानक भानावर आलेपाहिले, निघण्याची वेळ झालीआता येतील विरहाचे क्षण याची प्रकर्षाने जाणीव झाली
दाटून कंठ आलाडोळे भरून आलेप्रियकरा,तुझा निरोप घेतानामनास फार दुःख झाले
पण विरहाचे ते क्षणखूप महत्त्वाचे असतातपुन्हा भेटण्याच्या आशेने आयुष्याला नवा अर्थ देतात.

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाहीतुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाहीपहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलोफक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलोखरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलोकाय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाहीबोलताही येत नाही की लपविताही येत नाहीआज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहेकधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहेयशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहेखरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाहीबोलताही येत नाही की लपविताही येत नाही दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.माझी पावले तुझ्याच मागे जातच आहेहृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहेकाय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाहीबोलताही येत नाही की लपविताही येत नाही बोलताही येत नाही की लपविताही येत नाहीतुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

Tuesday, June 2, 2009

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं."
गंध आवडला फुलाचा म्हणून ...फूल मागायचं नसतं,अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!
परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात,एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात,भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं,छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं,अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!
आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे,पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे,माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं,आपल्या साठी थोडं,थोडं दुस-यासाठी जगायचं,जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं,अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!
आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं,आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं,मान्य आहे,आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं,पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं,मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं,मन मारुन जगण्यापेक्षावेळीच त्याला आवरायचं,अशावेळी....आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

Monday, March 30, 2009

Wednesday, March 4, 2009

फूलों सी नाजुक चीज है दोस्ती,

फूलों सी नाजुक चीज है दोस्ती,सुर्ख गुलाब की महक है दोस्ती,सदा हँसने हँसाने वाला पल है दोस्ती,दुखों के सागर में एक कश्ती है दोस्ती,काँटों के दामन में महकता फूल है दोस्ती,जिंदगी भर साथ निभाने वाला रिश्ता है दोस्ती,रिश्तों की नाजुकता समझाती है दोस्ती,रिश्तों में विश्वास दिलाती है दोस्ती,तन्हाई में सहारा है दोस्ती,मझधार में किनारा है दोस्ती,जिंदगी भर जीवन में महकती है दोस्ती,किसी-किसी के नसीब में आती है दोस्ती,हर खुशी हर गम का सहारा है दोस्ती,हर आँख में बसने वाला नजारा है दोस्ती,कमी है इस जमीं पर पूजने वालों की वरना इस जमीं पर

ज़िन्दगी है छोटी, हर पल में खुश रहो ...

ज़िन्दगी है छोटी, हर पल में खुश रहो ...ऑफिस में खुश रहो, घर में खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯआज पनीर नहीं है , दाल में ही खुश रहो ...आज जिम जाने का समय नहीं , दो कदम चल के ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯआज दोस्तों का साथ नहीं, टीवी देख के ही खुश रहो ...घर जा नहीं सकते तो फ़ोन कर के ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯआज कोई नाराज़ है, उसके इस अंदाज़ में भी खुश रहो ...जिसे देख नहीं सकते उसकी आवाज़ में ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯजिसे पा नहीं सकते उसकी याद में ही खुश रहोLaptop न मिला तो क्या , Desktop में ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯबिता हुआ कल जा चूका है , उसकी मीठी यादों में ही खुश रहो ...आने वाले पल का पता नहीं ... सपनो में ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯहँसते हँसते ये पल बिताएँगे, आज में ही खुश रहोज़िन्दगी है छोटी, हर पल में खुश रहो

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नयेकी आपल्याला त्याची सवय व्हावीतडकलेच जर ह्र्दय कधीजोडतांना असह्य यातना व्हावीडायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नयेकी पानांना ते नाव जड व्हावेएक दिवस अचानक त्या नावाचेडायरीत येणे बंद व्हावेस्वप्नात कुणाला असंही बघु नयेकी आधाराला त्याचे हात असावेतुटलेच जर स्वप्न अचानकहातात आपल्या कहीच नसावेकुणाला इतकाही वेळ देवू नयेकी आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावाएक दिवस आरशासमोर आपणासआपलाच चेहरा परका व्हावाकुणाची इतकीही ओढ नसावीकी पदोपदी आपण त्याचीच वाट बघावीत्याची वाट बघता बघताआपलीच वाट दिशाहीन व्हावीकुणाची इतकेही ऐकू नयेकी कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावाआपल्या ओठातूनही मगत्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावाकुणाची अशीही सोबत असू नयेकी प्रत्येक स्पंदनात ती जाणवावीती साथ गमवण्याच्या केवळ भीतीनेडोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

चेहरा सारे खरे ते सांगतो

चेहरा सारे खरे ते सांगतोयाचसाठी आरसा मी टाळतोवेगळे घडणार अंती जाणतोमी तरी आंदाज माझे बाधतोकोंडली मी वादळे माझ्यामध्येफुंकरीने मात्र मी घायाळतोमाळरानावर मनाच्या एकटामी कुणाची वाट आहे पाहतोयायची असतेस तेव्हा का मलाकाळ थोडा थांबल्यागत वाटतोएवढा साधा नसावा प्रश्न तो!उत्तराला वेळ आहे लागतोही तुझी माझीच आहे गोष्ट पणनाव मी बदलून आता सांगतोमी इथे हल्ली खुळ्या गत एकटाआठवांच्या या स्मशानी हिंडतो........................

दोस्त चाहिए जो हमे अपना मान सके

ऐसा दोस्त चाहिए जो हमे अपना मान सके,जो हमारा दिल को जान सके,चल रहा हो हम तेज़ बेरिश मे,फिर भी पानी मे से आँसुओ को पहचान सकेख़ुश्बू की तरह मेरी सांसो मे रेहानलहू बनके मेरी नसनस मे बेहानादोस्ती होती है रिस्तो का अनमोल गेहनाइसलिया इस दोस्ती को कभी अलविदा ना कहनायाद आए कभी तो आँखें बंद मत करना.हम ना भी मिलें तो गम मत करना!!!!ज़रूरी तो नही के हम नेट पेर हैर रोज़ मिलेंमगर ये दोस्ती का एहसास कभी कम मत करना.दोस्ती उन से करो जो निभाना जानते हो.नफ़रत उन से करो जो भूलना जानते हो...........ग़ुस्सा उन से करो जो मानना जनता हो...........प्यार उनसे करो जो दिल लुटाना जनता हो.........बहते अश्को की ज़ुबान नही होती,लफ़्ज़ों मे मोहब्बत बयां नही होती,मिले जो प्यार तो कदर करना,किस्मत हर कीसी पर मेहरबां नही होती.ज़िंदगी गमो का पुलिंदा है,ख़ुशियाँ आज कल चुनिंदा है,

बहुत दिन हुए वो तूफ़ान नही आया

बहुत दिन हुए वो तूफ़ान नही आया,उस हसीं दोस्त का कोई पैगाम नही आया,सोचा में ही कलाम लिख देता हूँ,उसे अपना हाल- ए- दिल तमाम लिख देता हूँ,ज़माना हुआ मुस्कुराए हुए,आपका हाल सुने... अपना हाल सुनाए हुए,आज आपकी याद आई तो सोचा आवाज़ दे दूं,अपने दोस्त की सलामती की कुछ ख़बर तो ले लूंखुशी भी दोस्तो से है,गम भी दोस्तो से है,तकरार भी दोस्तो से है,प्यार भी दोस्तो से है,रुठना भी दोस्तो से है,मनाना भी दोस्तो से है,बात भी दोस्तो से है,मिसाल भी दोस्तो से है,नशा भी दोस्तो से है,शाम भी दोस्तो से है,जिन्दगी की शुरुआत भी दोस्तो से है,जिन्दगी मे मुलाकात भी दोस्तो से है,मौहब्बत भी दोस्तो से है,इनायत भी दोस्तो से है,काम भी दोस्तो से है,नाम भी दोस्तो से है,ख्याल भी दोस्तो से है,अरमान भी दोस्तो से है,ख्वाब भी दोस्तो से है,माहौल भी दोस्तो से है,यादे भी दोस्तो से है,मुलाकाते भी दोस्तो से है,सपने भी दोस्तो से है,अपने भी दोस्तो से है,

आयुष्य खूप सुंदर आहे,

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,एकट्यानेच ते फुलवत रहा,वादळात सगळं वाहून गेल,म्हणुन रडत बसू नका,वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नकामृगाकडे कस्तुरी आहे,फुलात गंध आहे,सागराकडे अथांगता आहे,माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे।आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन।अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजूनमग रोजच उगवेल एक नवी सकाळ,उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........आयुष्य खूप सुंदर आहे,सोबत कुणी नसल तरीएकट्यानेच ते फुलवत रहा......

Monday, March 2, 2009

मला आवडली म्हणुन

एक लघु कथा, मला आवडली म्हणुन तुमच्या साठी.....
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.

Tuesday, February 24, 2009

Puneri patya

Aamhi Marathi

Sath nehami deshil ka? - Ek Apratim Kavita

Googly

गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले. नंदकिशोर प्रधान... म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा. आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर. या वयात छातीची धडधड वाढलीच माझ्या...

... आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले. डोक्यावरचे केस मागे हटले होते. लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते. पोट सुटलं होतं. निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते. तरीही त्याचा रूबाब कायम होता.

त्याने मात्र मला ओळखलं नव्हतं. तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं, 'लहानपणी तुम्ही आपटे प्रशालेत होतात का?'

' हो.''

' दहावी कधी झालात? सिक्स्टी सिक्सला का?'

' अगदी बरोबर! पण, तुम्हाला कसं कळलं?'

' अहो, तुम्ही माझ्या वर्गात होतात,' सांगताना मी चक्क लाजलेच...

... तर तो टकल्या, ढापण्या, ढोल्या, थेरडा नंद्या विचारतो कसा, 'कोणता विषय शिकवायचात तुम्ही मॅडम!!!'

MAITRI HI HAVICH....

Monday, February 23, 2009

Prem Karayache rahunch gele

Kharolya.............

एक छानशी गोष्ट

एक छानशी गोष्ट
एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा . दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."

Saturday, February 21, 2009

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं."

गंध आवडला फुलाचा म्हणून ...फूल मागायचं नसतं,
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात,
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात,
भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं,
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं,
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे,
पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे,
माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं,
आपल्या साठी थोडं,थोडं दुस-यासाठी जगायचं,
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं,
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं,
आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं,
मान्य आहे,आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं,
पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं,
मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं,
मन मारुन जगण्यापेक्षावेळीच त्याला आवरायचं,
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

Bharat mage ka????

Zakas Marathi Lavani